भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकार्यांच्या पथकाने शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत तातडीने भेट दिली. ...
सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावर संजीवनीनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय परप्रांतीय महिलेचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून झाल्याची घटना शनिवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. ...
लासलगाव बाजार समितीत कांद्याने ५१०० रु पये भाव गाठल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व ना ...
अज्ञात इसमाने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून ही साईबाबांची विभूती आहे. तुम्ही तुमचे दागिने काढून या नोटेत गुंडाळून ठेवा, असे सांगून ७६ वर्षीय वृद्धेची फसवणूक करून सोन्याची चेन व सोन्याची माळ असा एकूण एक लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून पलायन केल्याची घटना ...
भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत. ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून, राजकीय पक्षांबरोबरच प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांनी तयारी चालविली आहे. एकेका मतदारसंघात दोनपेक्षा अधिक इच्छुक असून, विशेष करून सत्ताधारी भाजपा व शिवसेनेत इच्छुकांची संख्या सर्वाधि ...