पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा स ...
परतीच्या पावसामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. पिकांसह चाºयाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसह मेंढपाळांना रस्त्याच्या बाजूला उगवलेले गवत खाऊ घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाळीव जनावरांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून न ...
जास्तीच्या पावसामुळे उसाची लागवड वाढू शकते असा अंदाज या क्षेत्रातील जाणकरांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी असलेल्या पाणीटंचाईमुळे उसाचे उत्पादन घटले, तर काही उसाच्या शेतात अजून पाणी साचून आहे. यामुळे यंदा १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सहकारी साखर का ...
चांदवड ते मनमाड रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूून, त्यात चांदवड ते दुगाव हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे, तर ठिकठिकाणी महाकाय खड्डे प्रवाशांना दुखणे व अपघात निर्माण करीत असल्याने या रस्त्याने प्रवास करणारे कंडाळवाणे ठरत आहे. त्यातच दुगाव-चां ...
परतीच्या पावसाने मेटाकुटीला आलेल्या बळीराजाचे उरलेसुरले पीक मोकाट जनावरे फस्त करीत असल्याने लासलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लासलगावमध्ये मोकाट जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणावर हैदोस सुरू असून, परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत ...
दिपावलीच्या सुट्ट्या संपल्यानंतर सिन्नर बसस्थानकात बसचे सवलत पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली असल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे. ...
चांदोरी येथील बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना खड्ड्यांमधून जावे लागत असून, वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसतर करावी लागत आहे, तर बसस्थानकात विविध सुविधा नसल्याने प्रवाशांच्या ‘सेवेसाठी हे’ ब्रिद मिरविणारे स्थानकच समस्यांचे आग ...