अनेक गोष्टींमुळे जगात अराजकता माजली आहे. याला कारण आपले विचार हेच आहे. गौतम बुद्धांनी यावर सखोल अभ्यास करत त्या काळात समाजातील बुरसटलेले विचार दूर सारून त्यांच्यामध्ये एक नवचेतना निर्माण केली होती. गौतम बुद्ध हे जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ आहे, असे ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी गावाजवळ असलेल्या हरिहर गडाच्या मुख्य कमानीमध्ये दुर्ग-गड संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिक विभागाने सागवान लाकडी दरवाजा बसविला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (दि.१२) या हरिह ...
गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला लवकरच मुहूर्त लाभणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत नाशिक उपकें द्राचे भूमिपूजन करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ...
मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मो ...
नाशिकमध्ये सायकल चळवळ रूजावी आणि नागरिकांनी अधिकाधिक सायकलचा वापर करावा, तसेच पर्यावरणाचा संदेश देत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने कालपासून ‘रविवार सायकल वार’ या उपक्र माला सु ...
प्रत्येक उर्दू शायरच्या शायरीमधला मतितार्थ, भावार्थ मुल्लाजी चपखलपणे वर्णन करत असे. उर्दूसह अरबी, मराठी, इंग्रजी, फारसी, बंगाली या भाषांवरदेखील त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. ...