मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल. ...
सिन्नर : मित्रांमध्ये भांडण का लावले? म्हणून विचारण्यास गेलेल्या युवकाच्या छातीजवळ कात्रीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना गेल्या तालुक्यातील खंबाळे येथे घडली. ...
चांदोरी : एकीकडे भाजीपाल्याच्या दरात घसरण होत असतानाच दुसरीकडे लसूण आणि बटाट्याचे दर तेजीत आहेत. लसूण २०० रूपये किलो तर बटाट्याला ३० रूपये किलोचा भाव मिळत आहे. ...
नांदुरवैद्य : येथील साईबाबा पालखी पदयाञेतील भाविकांनी श्री क्षेञ शिर्डी येथे स्वच्छता मोहीम राबविली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या पदयाञेत युवक तसेच महिलांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ...
दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत ...