‘मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे ही लढाई लढणारे जे पाचरत्ने होती, त्यातील आचार्य अत्रे व त्यांचे वृत्तपत्र ‘मराठा’ या दोघांची भूमिका ‘संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे’ अशी आवर्जून मागणी होती. तशीच मागणी किंबहुना घोषणा राज्याच्या विधानसभा निवडणुक ...
पाटोदा ( गोरख घुसळे) : गेल्या सात-आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला असून द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान होत आहे. ...
देशमाने : ग्रामीण भागात नऊ वर्षानंतर कंकनाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. अनेक ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने या सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेता न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असल्याचे दिसून आले. ...