राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता. ...
महाराष्ट पोलीस दलाचा वैभवशाली इतिहास सदैव स्मरणात ठेवून निष्ठा व प्रामाणिकपणा जोपासून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन कर्तव्य बजवावे. कठोर परिश्रमानंतर तुम्ही कमाविलेल्या ‘खाकी’वर उभ्या आयुष्यात कलंक लागू देऊ नका, तसेच खादीवर्दीचे पावित्र्य जप ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचारी भरतीचा प्रयत्न राज्य सरकारने हाणून पाडला असून, सभापती शिवाजी चुंभळे यांनी साध्या नोकरीच्या अर्जावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या प्रकाराची राज्याचे सहकार मंत्री जयंत पाटील यांनी गंभीर दखल घेऊन तत्काळ भरतीला स् ...
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतु ...
मनात असलेली जिद्द अन् देशसेवेच्या घेतलेल्या ध्यासापोटी अंगावर खाकी मिरवत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेत ६८८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी उगवत्या दिनकराच्या साक्षीने न्यायपूर्वक व्यवहार व कर्तव्यपालनाची शपथ ग्रहण केली. ...
मनुष्य पैसा व संपत्ती असतानाही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याचे मन स्थिर नसते. मन हे चंचल आणि चपळ असल्याने मनुष्य नेहमी असमाधानी असतोे. अशा चंचल व चपळ मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य असून, त्यासाठी संंतांनी दाखविलेला अध्यात्माच्या मार ...
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक नाट्य स्पर्धेत सिन्नरच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘वारूळ’ नाटकाने प्रथम क्र मांक पटकावला, ...
नाशिककरांचा आगामी वीस वर्षांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना कार्यान्वित, बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात दुष्काळी भागाला मिळालेले पाणी, नाशिकहून हैदराबाद आणि सुरतसाठी सुरू झालेली विमानसेवा यांसह अ ...