मुंजवाड : बागलाण तालूक्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर दिमाखात उभा असलेल्या तसेच अवघ्या महाराष्ट्रातील पर्यटक व गिर्यारोहकांचे आकर्षण असलेल्या साल्हेर किल्यावरील वनसंपदेची मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड होत असल्याने किल्ल ...
सायखेडा : नाशिक बाजार समिती सुरु राहणार की बंद याबाबतचे दोन संदेश काही तासांच्या अंतराने आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजार समिती सुरु राहणार म्हणून तोडणी केलेल्या शेतीमालाची पॅकींगही करुनही ठेवली. त्यानंतर समिती बंद राहणार असल्याचा दुसरा संदेश ...
जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. गुरूवारी (दि.१३) तब्बल साडे सात हजार रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र ३४ जणांचा मृत्यू झाल्याने वर्षापासून आत्तापर्यंतच्या बळींच्या संख्येने चार हजाराचा टप्पा पार केला आहे. ...
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेवून काही तास उलटत नाही तोच पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ सभापतींवर आली आहे. ...
कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू केलेले असताना एचएएल कारखाना मात्र सुरूच आहे. दरम्यान, कामगार संघटना आणि व्यवस्थापनामध्ये याबाबत चर्चा होऊन शनिवार, दि. १५ पासून २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय झ ...