सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, छोटे उद्योग बंद पडले आहेत. जनावरांना पाणी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ...
मालेगाव : मनमाड - मालेगाव रस्त्यावर कौळाणे शिवारात सोमवारी रात्री कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या आगीत कंटेनर चालक दिनदयाल (४०) (पूर्ण नाव माहीत नाही) व ट्रक चालक रामप्रसाद गोपीलाल (२५) या दोघांचा होरपळून ...
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी फोडण्याचे सध्या काम सुरू असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. सहा राज्यातून गोदावरी नदी वाहत असल्याने या राज्यातील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त के ...