नाशिक महापालिकेने शहरातील २०९ अंगणवाडी कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका एकवटल्या असून, महापालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेत ...
त्रिमूर्ती चौकयेथील राजीव गांधी भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी व्यवसायासाठी नवीन जागा मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी मनपा सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजी व्यावसायिकांनी प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांना निवेदन दिले. ...
नाशिक : महापालिकेच्या स्वेच्छाधिकार आणि बंधनात्मक कर्तव्यात सणवारांवर खर्च करण्याची तरतूद नसल्याचे कारण दाखवत महापालिकेने यापुढे अशा प्रकारच्या उत्सवांवर खर्च न करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा पहिलाच फटका संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी ...
शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या मुदतीत दोन हजार ९३० प्रकरणे दाखल झाली खरी, परंतु नगररचना विभागाने अशा प्रकरणांच्या फाइल स्वीकारताना त्याबाबत कोणत्याही प्रकारची पोच दिलेली नाही. ...
महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जा ...
सोमेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्यातून दुर्गंधीयुक्त व फेसाळलेल्या अवस्थेतील दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे गोदावरी नदी दूषित होऊन रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून होत आहे. ...
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या तणावाचे निमित्त करून सेना आणि भाजपात राजकारण सुरू झाले असून, भाजपाने संघटना म्हणून शिरकाव करण्यासाठी हे निमित्त शोधले आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही पत्रकबहाद्दर सेना असल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी के ...