नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट रोडसह अन्य अनेक विषयातून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात. राजीनाम देऊ असे म्हणतात मग राजीनामा देत नाही असा खडा सवाल कॉँग्रेसच्या प्रवक्तया ...
स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ यादरम्यान सुरू केलेल्या स्मार्टरोडचे काम दीड वर्षांपासून रखडले असून, त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.२२) त्र्यंबकनाका सिग्नल येथे निदर्शने केली. ...
महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेली महापालिकेतील पूर्व लेखापरीक्षण पद्धती पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, सोमवाारी निर्णय स्थायी समितीने (दि.२२) घेतला. लेखापरीक्षण विभागासाठी मानधनावर अथवा कंत्राटी पद्धतीने लेखापरीक्षकांची भरती कर ...
महापालिकेतील राजकारणात वर्चस्ववादासाठी स्थायी समिती हे कळीचे स्थान ते आपल्या हाती राहावे यासाठी भाजपातील प्रस्थापितांनी प्रयत्न केले खरे, परंतु दरवेळी ज्यांना काँग्रेसमधून आले असे हिणवले गेले त्याच गटाची सरशी झाली आणि उद्धव निमसे यांना मानाचे पान मिळ ...
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रात ६० ‘आपला दवाखाना’ मंजूर केले आहेत. त्यातील १० दवाखाने शहरात उघडले जातील. गोरगरिबांची मोठी वस्ती असणाऱ्या भागात हे दवाखाने सुरू करण्यात येणार असून (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ...
गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही म्हणजेच कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मध्यंतरी संचालकांनीच बैठकीवर बहिष्कार घातला. आता याच कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ...
नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोक ...
नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्ये स्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कं ...