शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या मुदतीत दोन हजार ९३० प्रकरणे दाखल झाली खरी, परंतु नगररचना विभागाने अशा प्रकरणांच्या फाइल स्वीकारताना त्याबाबत कोणत्याही प्रकारची पोच दिलेली नाही. ...
महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जा ...
सोमेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्यातून दुर्गंधीयुक्त व फेसाळलेल्या अवस्थेतील दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे गोदावरी नदी दूषित होऊन रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून होत आहे. ...
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या तणावाचे निमित्त करून सेना आणि भाजपात राजकारण सुरू झाले असून, भाजपाने संघटना म्हणून शिरकाव करण्यासाठी हे निमित्त शोधले आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही पत्रकबहाद्दर सेना असल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी के ...
नाशिक : महापालिकेने शहरात राबविलेल्या भुयारी गटार योजनेचे चेंबरमधील मलजल अडवून त्याचा शेतीसाठी पाणी वापरण्याचा प्रकार वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ उघड झाला आहे. अशाप्रकारे आढळलेला हा तिसरा प्रकार असून, चेंबरमध्ये अडथळे आणल्याने गटारी तुंबण्याचे प ...
नाशिक : नीरीच्या वतीने सोमेश्वरजवळ नाल्यातील प्रदूषित पाण्याचे नैसर्गिक झाडांच्या माध्यमातून शुद्धीकरण करण्यासाठी साकारण्यात आलेला प्रकल्प बंद पडला असून, औद्योगिक क्षेत्रातील हजारो लिटर पाणी गोदापात्रात सहज मिसळले जात आहे. ...
पूररेषेतील बांधकामे हटविण्याची घोषणा महापालिकेने केल्यानंतर काही मंगल कार्यालयांनी स्वत:हून बांधकामे हटविली तर काही महापालिकेने हटविली, परंतु त्यानंतर एका प्रकरणात पालिकेला न्यायालयात तोंडघशी पडावे लागले. त्यातच आयुक्त रजेवर गेल्यानंतर साडेतीन हजार ब ...
नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे बड्या अधिकाऱ्यांना महागात पडले असून, पाच खातेप्रमुख तसेच अन्य पाच अधिकाºयांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये उपआयुक्त रोहिदास बहिरम, नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश ...