लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नाशिक- २००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापुर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलीकॉप्टरची मदत घ् ...
शहरातील अतिवृष्टी त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत प्रशासनाकडून कसूर होत असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी यानिमित्ताने बेकायदेशीर बांधकामे तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. ९) झालेल्या बैठकीत उपस्थित केला. ...
शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह, तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी, असा ठराव क ...
अंबड औद्योगिक वसाहतीत एका कारखानदाराने त्यांच्या कारखान्यातील रसायन व मैलायुक्तपाणी मोकळ्या भूखंडावर सोडल्याने महापालिकेच्या वतीने कारवाई करीत दहा हजार रुपयांचा दंड केला. गेल्या दहा दिवसांत ५१ केसेस करीत सुमारे ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला अ ...
नाशिक - शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी असा ...
रहिवाशांनी प्रसंगावधान राखल्यामुळे या दुर्घटनेत जीवीतहानी टळली; मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत कल्पेश मैंद नावाचा युवक किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याचे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बच्छाव यांनी सांगितले. ...
महापूराचा फटका मोठ्या प्रमाणात दोन्ही काठांवरील जुने नाशिक व पंचवटी भागाला बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात चिखलगाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागाची गमे यांनी मनपाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी क रत तत्काळ मदतकार्य यु ...
कमी झालेला पाऊस आणि त्याबरोबरच गोदावरीसह अन्य नद्यांच्या महापुराची तीव्रता कमी होऊ लागली असून, त्यामुळे आता चिखल हटविण्याबरोबरच स्वच्छतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, रस्त्यावर साचलेला कचरा आणि अन्य साहित्याचे ढीग यामुळे र ...