माझी वसुंधरा योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात आपल्या जिल्ह्यात झाली आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी नेमून दिलेल्या यंत्रणांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत, याबरोबरच ग्रामीण स्तरावर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवड झालेल्या तालुक्यातील गटविकास ...
कोरोनाच्या काळात सर्वत्र जनजीवन विस्कळीत होऊन आरोग्य व्यवस्था कोरोनाचा अटकाव करण्यात व्यस्त असताना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमालीची घटली आहे. गेल्या तीन महिन्यांत तीव्र कुप ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांबरोबरच पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या सर्व कुटुंबांना गेल्या आठ वर्षांत हगणदारीमुक्त योजनेंतर्गत साडेतीन लाख शौचालय बांधून देण्यात आले असून, सध्या शौचालय नसलेल्या कुट ...
जिल्हा नियोजन मंडळाकडून चालू आर्थिक वर्षात विविध योजना व विकास कामांसाठी ऑक्टोबर अखेर ३६२ कोटी ९७ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, कोरोना काळातही विविध खात्यांनी दोनशे कोटींहून अधिक रुपये खर्च केले असून, खर्चाचे हे प्रमाण ५५ टक्के ...
येवला : तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामसेवकास भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात येऊनही ते कामावर हजर असल्याचे आणि प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याची तक्रार अॅड. एकनाथ ढोकळे यांनी जिल्हा परिषदेच्या ...
पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८२ कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्हा परिषदेस प्राप्त झाला असून, त्यातील ८० टक्के म्हणजेच ६५ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या हप्त्यातील ६५ कोटी रुपये ...
नाशिक : शिक्षकदिनी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला यंदा कोरोनामुळे ग्रहण लागले असून, शिक्षकांचे या पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी, त्यासाठी दरवर्षीप्रमाणेच होणारी वशिलेबाजी व राजकीय दबावामुळे यंद ...