कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात सुरू आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेमुळे केवळ ९०० ग्रॅम वजनाची बालिका एक वर्षानंतर ९ किलो वजनाची झाली आहे. या मायेचे छत्र हरपलेल्या या बालिकेच्या सुश्रृषेसाठी अंगणवाडी आणि महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतल ...
: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्णात सुरू असलेल्या कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे आढावा घेणार असून, कामकाज असमाधानकारक असलेल्या कर्मचाºयांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. ...
पाठीमागून लाथ मारल्याने जमिनीवर पडलेला विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतानाच दुसऱ्या विद्यार्थ्याला पलंगावरून फेकून दिल्याने तोही जखमी झाला. एवढ्यावरच तो कर्मचारी थांबला नाही तर त्याने एका विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने त्याच्या कानाचा पडदाच फाटला. ...
मुलींनी लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून त्याची कास धरावी अन् जीवनात काहीतरी बनून स्वत:ला सिद्ध करावे. आपल्यातील गुण ओळखून ते अधिक वाढतील यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी केले. ...
१९८५ साली मनमाड येथे वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेनंतर नाशिक जिल्ह्यात तब्बल ३३ वर्षानंतर वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नामांकीत खेळाडू सहभागी होणार अस ...