जिल्हा परिषदेतील रस्ते विकास आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामांसाठी निधी मंजूर असतानाही वेळेत निविदा काढण्यात न आल्यामुळे या कामांवरील सुमारे ८४ कोटी रुपयांच्या कामांना आचारसंहितेचा फटका बसणार आहे. या विभागांबरोबरच काही विभागातील एकूण अडीचशे कोट ...
जिल्ह्यात उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्णातील शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला आहे. काही शिक्षक संघटनांनी व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेच्या वेळेत ...
आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नीसाठी आंतरजिल्हा बदलीप्रकरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, अशा सैनिक शिक्षक पत्नीला आपल्या मूळ जिल्ह्यात आता बदली मिळणार आहे. जागतिक महिला दिनीच राज्याच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला असून, याच ...
नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्यामाध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पोलिओ निर्मुलन मोहिमेंतर्गत पांढुर्ली येथे प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील पल्स पोलिओ मोहिमेचे ... ...
दोडी ग्रामीण रुग्णालय व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुटुंब नियोजन शस्रक्रियेसाठी तालुक्यातून आलेल्या ३७ महिलांना शस्रक्रिया न करताच माघारी पाठविल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ८) दोडी ग्रामीण रुग्णालयात घडला. शस्रक्रि ...