शासनाच्या विविध खात्यांकडून दरवर्षी मार्च अखेरीस जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. खात्याच्या आर्थिक अंदाजपत्रकात या निधीची तरतूद असते, परंतु मंत्रालयातून तो वितरित करण्यास विलंब होत असल्याने अगदी ३१ मार्चच्या दिवशी निधी वर्ग केला जातो व खर्च करण्याचे ...
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्त ...
ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुध्द पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील सार्वजनिक जलकु ...
: गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या बॅँक खात्यात जमा केल्यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे वर्षभर विद्यार्थी शालेय गणवेश खरेदी करू शकले नसल्याची बाब लक्षात घेऊन यंदा नियोजन विभागाने विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशा ...
लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे : नाशिक तालुक्यातील माडसांगवी गावात दारूबंदीसाठी दोन दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत ग्रामपंचायतीने विशेष ... ...
नाशिक जिल्हा परिषदेला गेल्या आठवड्यातच या संदर्भातील शासन आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुले, अनुसूचित जाती व जमातीतील मुले, मुली अशा सर्वांसाठी शासनाने १४ कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गरीब विद्यार्थ् ...
मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्ह्यात ८३ कामांना मंजुरी देण्यात आलेली असताना त्यापैकी फक्त ४१ कामांच्याच निविदा काढण्यात आल्या, त्यातही एकाच कंपनीने सोळा कामांसाठी सहाय्य करण्याचा प्रकार संशयास्पद असून, अधिकाऱ्यांऐवजी खासगी ठेकेदाराकडूनच अंदाजपत्रक त ...
अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण ...