लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलन व सामाजिक आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक समतेचा विचार मांडला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा असेल तर वंचितांना प्रवाहात आणून त्यांच्यासाठी समता प्रस्थापित केली पाहिजे, ...
ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर केल्यानंतर अशा नगरपंचायतीत पूर्वीपासूनच समाविष्ट असलेल्या अंगणवाड्यांची गेल्या चार वर्षांपासून दुरवस्था झाली असून, शासन निर्णयानुसार नगरपंचायतींनी या अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या असल्याचे ठरवून त्यांना सुविधा पुरवि ...
नाशिक जिल्ह्यात सुमारे चार हजारांहून अधिक अंगणवाड्या असून, आजही त्यांचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाकडे आहेत. या अंगणवाड्यांमधील बालकांची वैद्यकीय तपासणी, पोषण आहाराचे वाटप, शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी ...
जिल्हा परिषदेच्या फाईलींचा प्रवास हा तसा म्हटला तर दुहेरी बाजूने आहे. मुळात शासनाकडून निधी येणे, त्या निधीच्या नियोजनासाठी संबंधित स्थानिक समितीपुढे विषय ठेवणे, त्यातून योजना निश्चित करणे व सरतेशेवटी या योजनांसाठी लाभार्थी निवडून त्यांना प्रत्यक्षात ...
समाज कल्याणमार्फत राबविल्या जाणा-या ३ टक्के वृद्ध कलावंत मानधन, आंतरजातीय विवाह योजना व अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा आढावा घेण्यात आला. चालू वर्षांसाठी २० टक्के जि. प. सेसमधून मागासवर् ...
महिला व बाल कल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील मुलींना संगणक एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याची योजना राबविली जात असून, त्यासाठी किती प्रस्ताव दाखल झाले याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी बºयाच प्रकल्पांनी अद्याप लाभार्थ्यांचा प्रस्तावच सादर केलेले नसल्याचे ...