केंद्र सरकारच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून ११ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून ज ...
नवरात्रोत्सवात दहा दिवस सप्तशृंगगडावर यात्रा भरते. देशाच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येत असल्याने लाखोंची गर्दी होत असते. दोन दिवसांपूर्वीच गडावर तुफान पर्जन्यवृष्टी झाली असून, त्यामुळे रोगराई व पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा ...
‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी परिस्थिती नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाची झाली आहे. गेल्या वर्षी विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे बराच कालावधी आचारसंहितेत गेला परिणामी जिल्हा परिषदेचे विविध खात्यांसाठी केलेली तरतूद वेळेत खर्ची पडू शकली नाही ...
निवडणूक आयोगाची बहुतांशी व महत्त्वाची कामे आशा स्वयंसेविकांमार्फतच केली जातात. गावोगावची व प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयाची खडान्खडा माहिती आशा कर्मचाऱ्यांना असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांची बीएलओ म्हणून नेमणूक केली जाते. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना करण्याबरोबरच नवीन कामांचा शुभारंभ, व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू करून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांव ...
विधानसभा निवडणुकीची घोषणा व आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषद प्रशासनाने उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली असून, सदरची वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात उभी करण्यात आली आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला गराडा टाकून बसलेल्या ठेकेदारांनी काढता पाय घेतला असून, निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दालने ओस पडली, तर सदस्यांनीही पाठ फिरविल्याने शुक्रवारी ज ...