नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी असून, सुमारे दीडशे झोपड्या व घरे आहेत. बहुतेक सर्वजण मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून शिवाजी वाडी ओळखले जाते. दरवर्षी नासर्डी नदीला पूर आला म्हणजे असलेल्या घरात पुराचे पाणी शिरते. ...
लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सलग सुट्ट्या असताना कर्मचारी निवडणूकपूर्व कामात व्यस्त होते. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्याने निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि विनातक्रार होण्यासाठ ...
जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचानामे सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यातील २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर ३२ हजार ४३३ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झा ...
रविवारी गोदावरीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या गंगापूर, आनंदवली, सावरकरनगर परिसरातील पूरग्रस्तांना नाशिक महापालिकेच्या शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याने सोमवारी प्रभाग सभापती संतोष गायकवाड व नगरसेवक विलास शिंदे यांनी त्यांच्या जेवणाची व अन्य स ...
रविवारी सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग थेट ३६ हजारांपर्यंत वाढविला गेला. दुपारपर्यंत हा विसर्ग ४५ हजारांपर्यंत पोहोचल्याने गोदावरीला महापूर आला. या महापुराने गोदाकाठालगत असलेल्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. ...
नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली. ...