पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाºया जिल्हा नियोजन बैठकीला अद्याप आठ दिवसांचा अवधी असून, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन बैठकीची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ...
देवळा तहसीलदाराने परस्पर जमिनीचे क्षेत्र वाढवून दिल्याची तक्रार उदयकुमार आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, तहसीलदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ...
शासकीय दरात जमीन देण्यास कुणीही तयार नसल्याने भूमिहिनांसाठी राबविण्यात येणारी दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुल्या बाजारातजमिनीला कोट्यवधींचा दर मिळत असल्यामुळे शासकीय दराने जमिनी देण्यास शेतकर ...
त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याच्या डोहात औरंगाबादच्या कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य एकाचा शोध लागू शकला नव्हता. ही घटना बुधवारी (दि. १८) घडली. मृतांमध्ये विद्यार्थिनीचा समावेश आहे. ...
देशासाठी लढणाऱ्या सैनिकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजनिधी संकलनाची संकल्पना आहे. सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपणही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून ध्वजनिधी संकलनासाठी पुढे आले पाहिजे, ही केवळ एक सामाजिक जाणीवच नाही तर देशसेवेची संध ...
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून दुसºया टप्प्यातील ३९६ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, भरपाईच्या निकषानुसार तालुकानिहाय अनुदान वाटपाची वर्गवारी तयार करण्यात आली आहे. ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘ ...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा प्रमुख मुद्दा राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर असल्याने राज्य शासनाकडून यासाठीची चाचपणी सुरू झाल्याची चर्चा होत आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे मागण्यात आली आहे, तर कर्जदार शेतकºयांची यादी जिल्ह ...