नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर मानला जातो. येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पादन घेत असतो. महाराष्ट्र शासनाची झालेली कर्जमाफी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्ज माफी आहे. कर्ज माफी झालेल्या व पीककर्जापासून वंचित असलेल्या सर्व पात्र शेतकºयां ...
निवडणूक आयोगाच्या कामासाठी कागदोपत्री बीएलओ दाखवून त्यांच्या मानधनाची रक्कम लाटल्याच्या मालेगावच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, विशेष लेखा परीक्षणात प्रथमदर्शनी साडेसात लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या लि ...
कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून यात महिलांचाही समावेश वाढविण्यावर भर द ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनमधून वितरित होणारे धान्य पॉस यंत्राच्या साहाय्यानेच विक्री करण्याच्या निर्र्णयामुळे नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या धान्याच्या सुमारे २० ते २२ टक्के रेशनचे धान्य गेल्या तीन महिन्यांपासून शिलकी राहत असल्याने सदर धा ...
नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांना यापुढे दुय्यम निबंधक तथा विवाह अधिका-यांकडे जाण्याची गरज नसून, यासाठी संबंधित विभागाने संकेतस्थळ सुरू केले असून, विवाह इच्छुक वर-वधू आता घरबसल्या आॅनलाइन प्रणालीचा वापर करून विवाहापूर्वीची नोटीस प्रसिद्ध करू शकतील व ...
शेतकरी कर्जमाफीनंतर जिल्हा मध्यवर्ती बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज दिले जात नसल्यामुळे शेतकºयांना कर्ज मिळवून देण्यासाठी तालुकापातळीवर समन्वय समित्या गठित करण्याचे व या समित्यांनी कर्ज हवे असलेल्या शेतकºयाला कर्ज ...
: निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम करण्यास नकार देणाऱ्या बीएलओंवर अगोदर निलंबनाची नोटीस द्या त्यानंतरही त्यांनी कामकाज करण्यास नकार दिला तर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन य ...
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नाशिक तहसील कार्यालयाच्या वतीने सारूळ, राजूरबहुला, आंबेबहुला या गावांमध्ये शिबिर भरवून ग्रामस्थांच्या शिधापत्रिकाबाबत असलेल्या तक्रारी ऐकून घेत त्यांचे निवारण केले. यावेळी दिवसभरातून ३३९ ग्रामस्थांना नवीन शिधापत्रि ...