ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
असेही म्हणतात की, सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मध्यस्थी केली नसती ‘पाकिजा’ कधीच बनला नसता. सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर कमाल अमरोही व मीना कुमारी दोघेही पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. ...
बॉलिवूडचे शोमॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले. राज कपूर आणि कृष्णा यांची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...
सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या आय़ुष्यात सगळे काही सुरळीत सुरू होते. राज कपूर आणि नर्गिस यांची प्रेमकथा लोक देखील विसरून गेले होते. पण बॉबी या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी ऋषी कपूर या त्यांच्या मुलाला लाँच केले. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत ...
सुनील दत्त यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. संजय दत्त याच्यावर त्यांचा फार जीव होता. चला जाणून घेऊया त्यांच्या काही खास गोष्टी.... ...
या दोघांच्या सिनेमातील लव्हस्टोरी सोबतच रिअल लाईफमधील लव्ह स्टोरीही चांगलीच गाजली. पण या दोघांची लव्हस्टोरी पूर्ण का होऊ शकली नाही. त्यांच्यात असं काय झालं की, त्यांना वेगळं व्हावं लागलं चला जाणून घेऊया.... ...