बहिष्कृत असलेल्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथियांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रशासनाचा दुवा,असे संबोधले जाते; परंतु या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. ...