संच मान्यतेनूसार शााळामधील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरीक्त ठरले होते़ या अतिरीक्त शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आली असून, या यादीवर काही आक्षेप असल्यास मुख्याध्यापक, शिक्षकांना सोमवारपर्यंत पुराव्यासह त ...
मालमत्तावाढीसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी पाठपुरावा करीत असले तरी अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. सर्वसाधारण सभेतही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मालमत्ताबाबतचे गूढ वाढत आहे. ...
या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे साडेचार कोटींचा निधी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच उपलब्ध झालेला आहे़ मात्र त्यानंतरही शाळांच्या दुरुस्तीचा तिढा सुटत नसल्याने या शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवूनच शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत़ ...
यावर्षी तालुक्यात विशिष्ट पद्धतीने पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु पावसाचा लहरीपणा आडवा आला. पावसाळ्यात जलसाठे वाढले नाहीत. आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पीक व जलसाठे वाढीला मदत मिळाली नाही. ...
जिल्हा नियोजन समितीचा निधी असो किंवा महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारी दलित वस्ती विकास योजना अथवा शहरासाठीच्या राखीव पाण्याचा प्रश्न पालकमंत्र्याचे धोरण अडवणुकीचे असल्याचे दिसून येत आहे़ अशा प्रकारामुळे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विकासाची कोंडी होत अ ...
मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत रोहित्रासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. या अनुषंगाने महावितरणच्या वतीने २९९ नवीन रोहित्रांची खरेदी करण्यात येणार असून यासाठीच्या ४ कोटी १६ लाख ८४ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावास ...
बैठकीतनंतर काँग्रेस आ़ अमरनाथ राजूरकर आणि सेना आ़ हेमंत पाटील यांच्यातही बाचाबाची झाली़ यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ ...