जिल्ह्यात पाच वर्षांत तब्बल १ अब्ज ४ कोटी २६ लाख रुपये पाणीटंचाई निवारणासाठी खर्च करण्यात आला आहे. यावर्षीचा खर्च आणखी निश्चित झाला नाही. यावर्षी जवळपास २५ ते ३० कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. ...
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ हे वर्ष संपत आले. एप्रिल महिन्यामध्ये द्वितीय सत्र परीक्षा घेणे व निकालपत्रक तयार करण्यात येतात. त्यात भर म्हणजे युडायस प्लस व आॅनलाईनची अतिरिक्त कामे सोपविण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील अध्ययनस्तर निश्चिती करावयाचे आदेश शिक्षणाध ...
अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील एजाज नदाफ याला २६ जानेवारी २०१८ रोजी भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हस्ते बालशौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़ ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणात शिक्षण विभागाला दोषीवर कारवाई करायची आहे की, त्यांना अभय द्यायचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
तालुक्यातील १९ गावांतील ९२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत दुग्धवाढीसाठीच्या विशेष प्रकल्पाच्या सहाय्याने ६५ एकरवर चारा लागवड केली आहे. ऐन दुष्काळात पशुधनाला मोठा आधार मिळाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुमारे ५०० पेक्षा अधिक पशुधन भटकंतील ...
तालुक्यातील शून्य ते पाच वर्षांपर्यंत बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असून तालुक्यातील एकूण ७८ बुथ केंद्रांवर १२ हजार ५७७ उद्दिष्टापैकी ११ हजार ५९१ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे. ...
पंचायत समिती, नगर परिषद, तहसील, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला़ ...