बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा चक्क दहा हजारांच्या पार गेला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात १० हजार ३०२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एकूण ...
बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात ५८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. २०१७ च्या तुलनेत या आकड्यामध्ये १७ विषयांची वाढ झाली आहे. दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील इंग्रजी भाषेचा निकाल माघारल्याचे दिसून आले. एकूण १३७ अभ्य ...
गेल्या काही वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये ९४ कॉपीची प्रकरणे आढळली असून यामध्ये ९३ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी १५४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा ...
दोन वर्षांपासून वडील अर्धांगवायूच्या धक्क्याने ग्रस्त. त्यामुळे आर्थिक बाजूही कमकुवतच. अशात वडिलांची काळजी, घरात आईला मदत, घरात असल्या नसल्याची तडजोड करून अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. आज तो पहिला आलाय, याचा अतिशय आनंद होत आहे. मला शब्दच सुचत नाह ...
२०१९ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित मतांचा विचारही करू नये. कारण जोवर मी जिवंत आहे दलितांचे एकही मत मोदी किंवा भाजपला मिळू देणार नसल्याचे वक्तव्य गुजरातमधील काँग्रेस समर्थित आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले. ...
पंतप्रधान ग्राम उद्योग योजनेंतर्गत १० लाखांचे कर्ज झटपट मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील टोळीने मानकापूर, गोधनीत राहणारे राजेश गणपतराव उंदीरवाडे (वय ४०) यांची २ लाख २५ हजारांनी फसवणूक केली. ...
स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे जेवढे योगदान होते तेवढेच योगदान शरद जोशी यांचे शेतकरी चळवळीत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा महात्मा गांधीनंतर शरद जोशींना लोकनेता मानतो, अशी भावना ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृ ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या गोंधळाला जबाबदार धरून निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने आज मंगळवारी सायंकाळी गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी जि. प. नागपूरच्या मुख्य कार ...