समाजाच्या एकोप्याचा सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे संवाद, हा संवादच आज मोबाईलमुळे हरविलेला आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची पडलेली दुफळी भरून काढण्यासाठी काही तरुणांनी एक अभिनव उपक्रम शंकरनगरातील उद्यानामध्ये राबविला होता. यात सहभागी झालेल्या अनोळखींनी डो ...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ‘कर्नल’ यांचे नागपूरशी अतूट नाते आहे. याच शहराने त्यांच्या आंतरराष्टÑीय कारकिर्दीला बळ दिले. इराणी करंडकातील शतकामुळे त्यांचा १९७५ मध्ये भारतीय संघात प्रवेश सोपा झाला होता. ...
सलमान खान... कुणाचा सुलतान तर कुणाचा भाईजान....५२ वर्षांचा हा दबंगस्टार जिथे जातो तिथे लाटा उसळतात गर्दीच्या...या ‘हाय टाईड’मध्ये काय बालक, काय तरुण, काय महिला अन् काय वृद्ध...साºयांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो... शनिवारी नागपुरातही सलमान नावाचे हे दे ...
विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी , उद्योगांचा अभाव, वीज भारनियमन,कुपोषण व नक्षलवाद अशा समस्या मार्गी लागव्यात, तसेच विदर्भाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण् ...
देशातील एकूणच शेतकऱ्यांसाठीचे असलेले कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे त्याला समृद्धच होऊ दिले जात नाही. शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तरच देश जगेल.परंतु सत्तेवर असलेली माणसं जेव्हा शेतकऱ्यांबाबत बेजबाबदार वक्तव्ये करतात तेव्हा त्यामुळे देशातील ...
हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा स ...