सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या. ...
अक्षय्य तृतीयेनंतर कडक उन्हात सर्व प्रकारच्या आंब्याची आवक आणि विक्री वाढत असल्याचा अनुभव आहे. लॉकडाऊनच्या काळात घरोघरी आंब्याच्या रसावर भर असल्याने आवकीच्या तुलनेत विक्री वाढली आहे. कळमन्यात शनिवारी ३०० पेक्षा जास्त गाड्यांची (एक गाडी ५ ते १० टन) आव ...
लॉकडाऊनमधून अनेक क्षेत्राला सूट दिली आहे. त्यांना आपला व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. मात्र सलून व्यावसायिकांना त्यांचे सलून सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे नाभिक समाजामध्ये असंतोष आहे. ...
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्या ...
शहरात दारूची होम डिलिव्हरी सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ऑनलाईन दारू मिळवणारे शहरातील मद्यपी मोजकेच ठरले. बहुतांश ठिकाणी केवळ ऑनलाईन ऑर्डर देण्यात आल्या असून प्रत्यक्ष डिलिव्हरीला उद्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे. ...
कोविड रुग्णांच्या सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) ५३ रुग्णांना सुटी दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. ...