तीन महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेल्या नवविवाहितेने हुंड्यासाठी हपापलेल्या सासरच्या मंडळींच्या त्रासापायी आत्महत्या करून जीवन संपविले. चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी नवविवाहितेचा पती आणि त्याचे तीन नातेवाईक अशा चौघ ...
गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना शुक्रवारी रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. तब्बल ४३ रुग्णांची नोंद झाली. आज नोंद झालेले सर्वाधिक रुग्ण नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. येथून १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्या ५०१वर प ...
कोविड-१९ संक्रमण थांबविण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊनची घोषणा केली. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार होते. असे असताना नागपुरात शुक्रवारी पुन्हा एका संक्रमणाचा ब्लास्ट झाला. त्यामुळे लॉकडाऊन संपण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरले आह ...
कळमना ठोक बाजारात आंब्याची आवक वाढल्याने किरकोळमध्ये दर घसरले असून सर्वाधिक विकणारे बैगनफल्ली आंबे ६० रुपये किलो आहेत. दर घसरल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे. ...
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. परंतु आता मान्सून सक्रिय होत आहे. तेव्हा पावसाळा लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती ...
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ७ मधील नाईक तलाव-बैरागीपुरा व आसीनगर झोनमधील प्रभाग ३ मधील मेहबूबनगर, संघर्षनगर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, या करिता सार्वजनिक आरोग्याच्या ...
कोरोनामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने १ जूनपासून विविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल, मेल, एक्स्प्रेस गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. ...
उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी गुडिया शाहू हिचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला. ...