राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे पुढे चालून हे नगराध्यक्ष आमदारकीच्या मैदानात उतरल्यास आपल्याला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती अनेक विद्यमान आमदारांच्या मनात निर्माण झाली आहे. ...
कोणीही मंत्री, आमदार येतो आणि नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतो. कोणता रस्ता करायचा आणि कोणता रस्ता करायचा नाही, कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे अन् कोणत्या ठेकेदाराला द्यायचे नाही, हेही तेच ठरवतात. मंत्र्यांच्या अशा हस्तक्षेपामुळे नगरपालिकेचे काम ...
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प हा गुजरातला नेण्याऐवजी तो मराठवाड्यात आणावा अशी भूमिका घेऊन एक मे रोजी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाच्यावतीने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. ...
शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉलवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. ...
हरातील पाणीपुरवठा परिसरात उभारण्यात येत असलेली अग्निशमन इमारत चक्क पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरच उभारली जात असल्याने पाईपलाईनसह एक कोटी रुपये खर्चाच्या इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत़ ...
थेट जनतेमधून निवडून आलेल्या भाजपच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी मंगळवारी प्रशासक डॉ. संदीपान सानप व मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांच्याकडून पदभार स्वीकारला. ...