पन्नास खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसविणे नियमानुसार गरजेचे आहे. शहरातील १८ पेक्षा अधिक रुग्णालयांनी मागील काही वर्षांपासून ही यंत्रणाच बसविलेली नाही. ...
उन्हाची दाहकता वाढताच शहरात पाण्याची मागणीही आता दुप्पट झाली आहे. ज्या वसाहतींना महापालिका सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करीत आहे, त्या वसाहतींमधील नागरिकांचा संयम आता हळूहळू ढळू लागला आहे ...
गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. ३६ पेक्षा अधिक रुग्णांचे दैैव बलवत्तर होते म्हणून प्राण वाचले, अन्यथा अनर्थ झाला असता. एवढ्या भयंकर घटनेनंतरही महापालिका कुंभकर्णी झोपेत आहे ...
महानगरपालिकेवर प्रशासक नेमावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. ...