सावंतवाडी पालिकेच्या पाळणेकोंड धरण व केसरी नळपाणी योजनेतून शहराला जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून शहरावर पाणी कपातीचे एवढ्यात कोणतेही संकट नसल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. ...
तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. ...
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘अमृत’ योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची दखल घेऊन याबाबत नेमकी कामाची दिशा ठरवून संवेदनशीलता दाखवून दिली आहे. ...
पाणीपट्टीच्या देयकामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मागील तीन वर्षात पाणीपट्टीच्या अनेक तक्रारी पुढे आल्या. या तक्रारीची सोडवणूक करण्याऐवजी त्या प्रलंबितच ठेवण्यात महापालिकेने धन्यता मानली. परिणामी २०१५ पासून महापालिकेचा पाणी कर थकीतच राहिला असून ...