विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच उभारण्यात आलेल्या फळे आणि भाजीपाला मार्केटचे अतिक्रमण मनपाने बुधवारी हटवण्यास प्रारंभ केला आहे. या अतिक्रमणामुळे विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. ...
महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली होवूनही रुजू न झाल्याने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त घनश्याम मंगळे यांना रुजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे मंगळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा का ...
रत्नागिरी नगर परिषदेच्या जुन्या दस्तऐवजांची नोंद संगणकावर करण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. १९२० सालापासून आतापर्यंतच्या दहा लाख दस्तऐवजांची नोंद संगणकावर करण्यात आली असून, त्यामुळे कोणतेही कागदपत्र आवश्यकतेनुसार एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. ...
अजूनही ८०० वैयक्तिक शौचालये बांधली जाणार असून, सांगली महापालिका क्षेत्र शंभर टक्के शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. ...
राजारामपुरी ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे रस्त्याला जोडणारा शहरातील सर्वात जुना बाबुभाई परिख पुल सोमवारी वाहतूकीसाठी खुला होता. पुलाखालील असलेल्या ड्रेनेजच्या कामामुळे वाहतूक बंद राहणार असल्याची चर्चा शहरात सुरु होती. ...
भूमिगत गटार योजनेचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी तब्बल ६० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा ठराव अखेर शनिवारी रात्री उशिरा मनपाच्या सर्वसाधारण सभेत एकतर्फी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र नागरी पायाभूत विकास कं. लि. या शासन अंगीकृत वित्तीय संस्थेकडून पहिल्या ...