कोल्हापूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
मनपा निवडणुकीत समविचारी पक्ष किंवा व्यक्तींसोबत युती करण्याची भाजपाची तयारी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांंनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. या निवडणुकीच्या नेतृत्त्वाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. ...
कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची रायगड जिल्ह्यातील उरण नगरपरिषद मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. तर कणकवली मुख्याधिकारीपदी मनोज उकिर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची पैदास वाढणार आहे. मागील पाच वर्षात ३६ गावात डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुन्याचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने ती गावे संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले. ...