मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने व आमिष मिळाल्यानंतर अखेरच्या अर्धा तासात अर्ज मागे घेण्यासाठी अपक्ष व बंडखोर उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. ...
शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली. ...
सांगली महापालिकेसाठी अर्ज माघारीसाठी शेवटच्या दिवशी अपक्षांसह तब्बल ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. ...
निसर्गाच्या आणि नशिबाच्या अवकृपेमुळे वेदनांचे आयुष्य पदरी पडलेल्या शहरातील कुष्ठरोगी बांधवांना त्यांच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
पालघर पोटनिवडणुकीत ‘साम, दाम, दंड, भेद’ नीती खूप गाजली. त्यामुळे आता भाजपाने सावध पवित्रा घेत गुप्तरीतीने या नीतीचा अवलंब करीत घाऊक प्रमाणात पक्षांतरे घडवून आणल्याची टीका आता होऊ लागली आहे. ...
मनपा निवडणुकीच्या आखाड्यात अनेक विद्यमान नगरसेवकांनी माघार घेतली असली तरी अनेकांनी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा किंवा मुलीला संधी दिली असल्याचे दिसून येत आहे. तीन दाम्पत्य तर आई व मुलगा, बहीण-भाऊदेखील निवडणूक रिंगणात आहेत. ...