कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण केले असून सध्या चौथा टप्पा सुरू आहे. यामध्ये ६० हजार ३०३ घरांचा सर्वेक्षण पूर्ण झाले असून यामध्ये दोन लाख ६१ हजार ४८९ नागरिकांची तपासणी केली. १८ मार्चपासून मोह ...
कोरोनाच्या संकटामध्ये उपासमारीची वेळ आलेल्या फेरीवाल्यांसाठी केंद्र शासनाने १० हजार रुपये कर्जाची योजना आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. एकही फेरीवाला या योजनेपासून वंचित राहू नये, अशी मागणी फेरीवाला कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. म ...
नगरोत्थान महाअभियान यातून सात कोटी एक लाख ५१ हजारांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये नगरपरिषद हिस्सा २५ टक्के असे एक कोटी ७५ लाख रुपये पालिकेला भरावे लागणार आहे. नगरोत्थानअंतर्गत एकूण २७ कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. तांत्रिक मान्य ...
महापालिका क्षेत्रात मुंबई शहरातून आलेल्या पन्नास वर्षावरील 188 नागरिकांची कोरोना चाचणीला करण्यात येत आहे. आतापर्यंत ५० टक्के नागरिकांची चाचणी पूर्ण झाली असून त्याचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. ...
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत प्रभाग समिती क्रमांक ४ बडनेरा झोनमध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्याच्या प्रकारातील ७७ लाखांच्या अनुदान देयकांच्या तीन नस्ती आयुक्तांसमोर मंजुरीसाठी गुरुवारी सादर करण्यात आल्यात. सध्या कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेजवळ ए ...
महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्य ...