२३ एप्रिल २०१५ रोजी अहेरी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. त्यावेळी ग्रामपंचायतचे सर्वात अनुभवी आणि तत्कालीन लिपिक पदावर रु जू असलेले सय्यद अली सय्यद हबीब यांच्याकडेच नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतरही लिपिक पदाचा प्रभार कायम होता. काही दि ...
पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीमध्ये किरकोळ बिघाड झाला होता. यामुळे सात दिवस दाहिनी बंद होती. वर्कशॉपमध्ये पार्ट दुरुस्त करून आणला असून, पुन्हा दाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दरम्यान, स्मशानभूमीमध्ये काही अंशी ताण पडला होता. ...
कोल्हापूर शहरातील रस्ते दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त होतील, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. महापालिकेतील विविध विभागांतील कामकाजाचा त्यांनी गुरुवारी महापालिकेचे निवडणूक कार्यालय येथे आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहारात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांचे हस्ते नागरिकांना मास्क व साबण वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली. ...
रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या गळ्यात फलक बांधून नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. ...
महापौरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलनकर्त्यांसह किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
‘कोरोना’च्या आपत्तीचे संकट असतानाच ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून १०० मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रमित करणारा असल्याचे मत भाजपाचे जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे. ...
महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. हे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार महापौर निलोफर आजरेकर यांनी काढले. ...