मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईच्या आशुतोष चौधरीला बिस्किट कपमध्ये चहा विकण्याची एक नविन संकल्पना सुचली. त्यामुळे त्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे बिस्किट चहाचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी सुचली त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...
एक वैशिष्ट्य म्हणजे ‘व्हिक्टोरिया’ किंवा मुंबईची आवडती घोडागाडी. या 'व्हिक्टोरियात गाडीला चालविण्यासाठी घोड्यांचा वापर होत असल्याने डिसेंबर 2015 पासून व्हिक्टोरिया गाड्यांवर बंदी लादण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पर्यटनाला चालना देण्यासाठी मु ...