मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एखाद्याचं आयुष्य खरंच काही दिवसांत बदलू शकतं हे आम्ही स्वतः अनुभवलंय... बिनधास्त वडापाव- एका तरुणाने सुरु केलेला व्यवसाय... आणि आज त्याला मिळालेल्या मदतीमुळे त्याने स्वतःचा व्यवसाय वाढवला... यात लोकमत सखीचा सिंहाचा वाटा असल्याचं त्याने स्पष्ट केलं... ...
माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट रोडवर पुन्हा एकदा क्लीनअप मार्शलची दादागिरी. या भागात एक मार्शल नियमामुसार आखून दिलेल्या दंडापेक्षा नागरिकांकडे जास्त पैशांची मागणी करत होता. याच कारणामुळे नागरिक आणि क्लिनअप मार्शल यांच्यात वाद झाला. य ...
मुंबई लोकलमध्ये डान्स करून रसिकांना प्रेमात पडणारी, मुंबई लोकलची राणी, पूजा शर्मा..जी रेखा नावाने प्रसिद्ध आहे... ऐका तिची खरी कहाणी तिच्याच कडून या Interview मधून! ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या कारणाने भांडणाऱ्या बातम्या येत असतात... पण आता या भांडणाला काँग्रेसच्या दोन चुका जबाबदार आहेत, असं दिसतंय... आता काँग्रेसने अशा कुठल्या दोन चुका केल्यात आणि यातून काय अर्थ समोर येतोय, यावर बोलूयात.. ...
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर एकीकडे भाजप राज्यात आक्रमक पाहायला मिळेतय.. चित्रा वाघ आणि भाजपच्या महिला नेत्या या महिला सुरक्षेच्या मुद्दयांवरून सरकारला घेरतायत.. दुसरीकडे राज्यपालही महिला सुरक्षेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांचं अधिवेशन ...
ठाणे RTOला ही वाहतूक कोंडी दिसत नाही का ?, ठाण्याच्या कापूरबावडी पुलाजवळ वाहतूककोंडी. ठाणेकरांना रोज भोगावा लागतोय त्रास, मेट्रोची कामं, खड्ड्यांमुळे रोज होते वाहतूककोंडी, वाहतूक पोलिस अपुरे पडतात हे प्रशासनाला समजत नाही का?, रोज होतो ठाणेकरांच्या सह ...
मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्रात अरुण गवळीचा प्रतिस्पर्धी अश्विन नाईक याची दादर येथील खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. बुधवारी अश्विन नाईक हा तळोजा तुरुंगातून बाहेर पडला. त्याच्यासोबत त्याचे इतर सहकारी देखील या गुन्ह्यातून निर्दोष सुटले आहेत. त् ...
तुम्ही आज पर्यंत स्टोव्ह वर बनवलेला वडापाव खाल्ला असेल पण तुम्ही कधी भट्टी मध्ये बनवलेला वडापाव खाल्ला आहे का ? आज आम्ही घेऊन आलो आहे ७० वर्षांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील मुंबई येथील सर्वोत्कृष्ट वडापाव निर्माते शिंदे बंधू यांनी पिढ्यानं पिढ ...