मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील ताज हॉटेल पाहायचं जसं अनेकांचं स्वप्न असतं. अगदी तसंच या ताज हॉटेलात जाऊन आपण चहा तरी पिऊयात, असेही अनेकांचे स्वप्न असते. विशेष म्हणजे अभिनेत्री हेमांगी कविचेही हे स्वप्न होते. जे वयाच्या ४१ व्या वर्षी पूर्ण झाले. ...
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविणा-या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून यंदा श्री गणेशमूर्ती मातीकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. पैकी उत्कृष्ट बाल मूर्तीकार म्हणून ७ विद्यार्थ्या ...
Ganesh Festival Road Condition After Kolhapur: कोकणात जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गेल्या दशकभरापासून कामच सुरु असलेला मुंबई-गोवा महामार्ग आणि दुसरा म्हणजे पुणे-कोल्हापूरमार्गे. पण सरकार राजकारणात व्यस्त राहिले, अन् रस्ते कधी गाय ...
CoronaVirus Live Updates : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे एक हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. ...
आता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक सूचक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप मोठा नेता जेलमध्ये जाईल, असा सूचक इशारा कंबोज यांनी ट्विटमधून केला आहे. ...
Sachin Tendulkar confirms son seeks NOC citing 'lack of playing time' - महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याने मुंबई संघाकडे NOC मागितल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ...
शिवसेना नेते आणि बंडखोरीनंतर मराठवाड्यात शिवसेनेची तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या अंबादास दानवेंनी शिवसेनेनं मोठी जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेची निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे य ...