मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईसोबतच लखनौ, बनारस, प्रयागराज, गोरखपूर, कानपूर, बरेली, नजीबाबाद, दिल्ली, कोलकाता येथे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यालयांसमोर देशव्यापी शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. ...
अनुसूचित जमाती आदेश क्र. १०८/१९७६ मधील अ. क्र. २८,२९,३० कोळी महादेव, कोळी मल्हार, या जमाती ह्या कोळी जेनेरिक टर्म चे डिव्हिजन असल्याचे परिपत्रक निगर्गमित व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चर्चासत्र कार्यक्रमाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केसरकर बोलत होते. ...