मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अग्निशमन यंत्रणाही ठप्प आहे. एकूणच भंगार स्थितीत आमची इमारत उभी आहे. सात निष्पाप रहिवाशांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या बिल्डरवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी... जय भवानी एसआरए इमारतीतील नागरिकांचा संताप बाहेर पडत होता... ...
हातात पैसा नाही, कपडे नाही, किती दिवस आम्ही बाहेर राहायचे, या इमारतीची घडी कधी नीट बसेल आमचा संसार पुन्हा येथे कधी सुरू होईल, या विवंचनेत येथील सर्व कुटुंबीय आहेत. ...
गाेरेगावातील आगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेचे अधिकारी म्हणाले, अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करू, तज्ज्ञांकडून अभ्यास करून घेऊ वगैरे. परिस्थिती अशीच राहिली तर पुढे 25 वर्षांनीही अशा दुर्दैवी घटनेनंतर हीच वाक्ये पुन्हा उच्चारली जातील हे न ...