मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ranji Trophy Final 2024 - मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये विदर्भ संघावर वर्चस्व गाजवले आहे. १९ वर्षीय मुशीर खान ( Musheer Khan) याने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आणि श्रेयस अय्यर ( ९५) व अजिंक्य रहाणे ( ७३) यांच्या अर्धशतकाने मॅच गाजवली ...
मुंबईच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गडगडला. धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ...
यंदा बाजारात लाल खजूर, काळे खजूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खजुराच्या किमती स्थिर असून मागणी असली तरी दरांमध्ये वाढ झालेली नाही. ...