लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘त्या’ १२ जणांची निर्दोष सुटका कशी? मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेमागची कारणे! - Marathi News | How were 'those' 12 people acquitted? Reasons behind the release of the accused in the Mumbai bomb blasts! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ १२ जणांची निर्दोष सुटका कशी? मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेमागची कारणे!

७/११च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका करताना उच्च न्यायालयाने दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या (एटीएस) तपासातील अनेक गंभीर त्रुटी दाखविल्या आहेत. ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई-कोकणसाठी अलर्ट, घाटमाथ्यावर सतर्कतेचा हायअलर्ट - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Heavy rain in Maharashtra; Alert for Mumbai-Konkan, high alert at Ghats | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई-कोकणसाठी अलर्ट, घाटमाथ्यावर सतर्कतेचा हायअलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस (Heavy Rain), वादळी वारे आणि विजांच ...

केवळ मुलानेच नाही, संपूर्ण कुटुंबाने १९ वर्षे शिक्षा भोगली; उमेदीचा काळ तुरुंगात गेला! - Marathi News | Not only the child, but the entire family served 19 years in prison; Umedi spent most of her time in prison! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केवळ मुलानेच नाही, संपूर्ण कुटुंबाने १९ वर्षे शिक्षा भोगली; उमेदीचा काळ तुरुंगात गेला!

१९ वर्षांपासून माझा मुलगा तुरुंगात होता, पण त्याच्यासह ही शिक्षा आमचे अख्खे कुटुंब सोसत आहे, अशी भावना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आसीफ बशीर खान याची आई हुस्नाबानो बशीर खान हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...

"१९ वर्षे आम्हीही मरणयातना भोगल्या": मुंबई बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या आरोपींचे कुटुंबीय काय म्हणाले? - Marathi News | "We also suffered death for 19 years": What did the families of the acquitted accused in the Mumbai bomb blasts say? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१९ वर्षे आम्हीही मरणयातना भोगल्या": मुंबई बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या आरोपींचे कुटुंबीय काय म्हणाले?

या १९ वर्षांत आम्हीही मरणयातना भोगल्याचे या खटल्यात निर्दोष मुक्त केलेल्या आरोपींच्या कुटुंबांनी सांगितले.  ...

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे? - Marathi News | Why did the High Court take 10 years to release the accused in the Mumbai blasts? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?

मुंबईच्या पश्चिम उपनगरी लोकल गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ पैकी पाच आरोपींना विशेष मकोका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पण... ...

संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह - Marathi News | 19 Years of Ordeal End: Mumbai Blast Accused Freed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

मुंबई साखळी बॉम्बस्फोटांकरिता ज्या १२ जणांना पोलिसांनी सखोल तपास करून अटक केली होती, त्यापैकी ११ जणांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले. ...

परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद - Marathi News | Patients have been suffering for five days due to nurses' strike; even routine surgeries have been completely closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद

राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे. जे., कामा, सेंट जॉर्जेस, जीटी रुग्णालयांतील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्या आहेत. ...

अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर - Marathi News | Leak at Andheri Metro station; Buckets used to collect water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर

मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. याचा फटका मेट्रोलाही बसला. ...