मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
७/११च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका करताना उच्च न्यायालयाने दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या (एटीएस) तपासातील अनेक गंभीर त्रुटी दाखविल्या आहेत. ...
Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस (Heavy Rain), वादळी वारे आणि विजांच ...
१९ वर्षांपासून माझा मुलगा तुरुंगात होता, पण त्याच्यासह ही शिक्षा आमचे अख्खे कुटुंब सोसत आहे, अशी भावना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आसीफ बशीर खान याची आई हुस्नाबानो बशीर खान हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
मुंबईच्या पश्चिम उपनगरी लोकल गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ पैकी पाच आरोपींना विशेष मकोका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पण... ...
राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे. जे., कामा, सेंट जॉर्जेस, जीटी रुग्णालयांतील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्या आहेत. ...