मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बांद्रा स्थित कृष्ण राज बंगला बांधून पूर्ण होत आला आहे. वर्षभरापासून सुरु असेलेलं कंस्ट्रक्शनचं काम बघण्यासाठी रणबीर अनेकदा नीतू आणि आलियासह साईटवर जातो. ...
पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात भाड्याच्या घरात स्थलांतरासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम देण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. ...