मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एक तपाहून अधिक कालावधी उलटून गेला तरी सुमारे पाचशे किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण होऊ नये, हे फारच लांच्छनास्पद आहे. महामार्गाचे काम सातत्याने रखडते आहे, याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले. ...
मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या सदाफुले बचतगट या पार्किंग कंत्राटदाराचा मुदतवाढीचा करार पालिकेने रद्द केला असून, नवीन कंत्राटदार नियुक्त होईपर्यंत येथील पार्किंग फुकट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...