मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
भरवीर ते इगतपुरी हा तिसऱ्या टप्प्यातील मार्ग २४.८७२ कि.मी. लांबीचा आहे. त्यामुळे ७०१ कि.मी. पैकी ६२५ कि.मी लांबीचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे. उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतिपथावर आहे. ...
Mumbai News: मुंबईत एक चौ किमी परिसरात 26000 नागरिक तर परदेशात एक चौ किमी परिसरात 100 नागरिक राहतात.मुंबईत 1000 नागरिकांसाठी 0.03 मीटर म्हणजे 300 फूट इतकीच मोकळी जागा आहे. ...
अभिनेत्री कोण्या सुपरस्टारसोबत नाही तर गॅलरी आर्टिस्टच्या पडली प्रेमात. गेल्या १४ वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेत्रीच्या सावत्र आईचीही हजेरी. ...