मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आरोग्य, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन या मूलभूत गरजांची पूर्तता करणे हे पालिकेचे आद्यकर्तव्य असताना सध्या पालिकेवर राजकारण्यांकडून विविध योजना राबविण्यासाठी रेटा लावला जात आहे. त्यामुळे आगामी काळात पालिकेची आर्थिक स्थिती ढासळू शकते, अशी भीती व्यक्त कर ...
Mumbai News: शिवडी ते न्हावाशेवा या अटल सेतू प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई अधिक जवळ आली आहे. परिणामी अटल सेतू नवी मुंबईत उतरतो त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. ...