मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी संदीप शिर्के अँड असोसिएट्स या कंपनीची वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ...
Mumbai News: मुंबई विमानतळाच्या हाय फ्रिक्वेन्सी रिसीविंग स्टेशनमुळे परिसराताल इमारतींचा पुनर्विकास रखडला असून सदर स्टेशन गोराई येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ...
Mumbai News: बोरिवली पश्चिम बाभई येथील स्मशानभूमी गेल्या ऑक्टोबर पासून बंदच आहे. बंद असलेली बाभई स्मशान भूमीची एक तरी चिता सुरू करा या मागणीसाठी बोरिवली येथील ८० वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या डॉ.मीरा कामत यांनी काल सकाळ पासून पालिकेच्या आर मध्य कार्या ...
राज्यात आज बुधवार (दि.२४) रोजी ६५९० क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात लोकल वाणाचा सर्वाधिक आठ बाजरसमितींच्या आवकेत समावेश होता. हायब्रिड टोमॅटोची केवळ एका बाजरसमितीमध्ये आवक बघवयास मिळाली. यासोबतच नं.०१ टोमॅटोची तीन, तर वैशाली टोमॅटोची पाच बाजरसमित ...