मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Piyush Goyal Inaugurates Mumbai-Goa Train: मुंबईतील पश्चिम उपनगरे आणि गोव्यासह कोकण विभाग यांच्यातील संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने ही नवी सेवा सुरु करण्यात आली आहे. ...
Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या परवानगीबद्दल राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी वेगळाच दावा केला आहे. ...
युगांडातील व्यापाऱ्याला ८१० टन साखरेपैकी ३४९ टन वैधता संपलेल्या साखरेचा पुरवठा करत तीन लाख ५५ हजार अमेरिकन डॉलरची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...