मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Bribe Case News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रचलेल्या सापळ्यात अलगद अडकलेल्या या अधिकाऱ्याने त्यातून सुटका करून घेण्यासाठी लाचेची रक्कम चक्क शौचालयात टाकून फ्लश केले. मात्र, एसीबीनेही हार न मानता मलनि:सारण वाहिनीत उतरून लाचेची रक्कम शोधून काढ ...
कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेमुळे बाधित होणाऱ्या काळबादेवी आणि गिरगाव भागातील प्रकल्पाबाधितांना हक्काच्या घरासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
आपल्या छोट्याशा घरात लाडक्या बाप्पासाठी सुंदर असा महाल उभारावा, असं सध्या प्रत्येकाच्या मनात सुरू आहे आणि त्यासाठीच लालबागमधील रेडिमेड मखरांच्या बाजारात लगबग वाढलेली दिसते आहे. ...
Mumbai Best Bus Accident: बेस्ट बस लालबाग परिसरात गेल्यानंतर बसमधून प्रवास करत असलेला एक मद्यधुंद व्यक्ती चालकापाशी गेला आणि त्याने झटापट करण्यास सुरुवात केली. ...
Mumbai Crime News: ओला चालकाला क्रूरपणे मारहाण करत उचलून आपटणाऱ्या ऑडी चालक ऋषभ चक्रवर्तीविरुद्ध दाखल गुन्ह्यात हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम वाढवत त्याला अटक करण्यात आली. ...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने रविवारी मोर्चा काढला. महायुतीचे सरकार शिवद्रोही आहे, असा आरोप करत मविआने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया मोर्चा काढत सरकारला जोड ...
Uddhav Thackeray on PM Modi : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर आता ठाकरेंनी मोदींना काही सवाल करत हल्ला चढवला. ...